UNIQUE VILLAGES IN INDIA…… |
Best villages in Maharashtra | The map maharashtra
१)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र) Best villages in Maharashtra
संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.
२)• शेटफळ (महाराष्ट्र*) Unique village in India
प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य
असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.
३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र*) Most beautiful villages in India.
भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे.
६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही.
सर्वाधिक GDP असणारं खेडं.
४)• पनसरी (गुजरात)*Cleanest village in Maharashtra
भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव.
गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,
Wi-Fi सुविधाही आहेत.
गांवातील सर्व ‘पथदीप’ सौरउर्जेवर चालतात.
५)• जंबुर (गुजरात)*Top 10 model villages in India
भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक
“आफ्रिकन” वाटतात.
[परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]
Related News Post : भील प्रदेश का नक्शा और जानकारी : Bhil Pradesh map
६)• कुलधारा (राजस्थान)*Famous villages in India
“अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही.
घरे बेवारस सोडलेली आहेत.
७)• कोडिन्ही (केरळ*) Famous villages in Maharashtra
जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.
८)• मत्तूर (कर्नाटक*)
दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी
“संस्कृत” भाषेचा अनिवार्य वापर करणारं गांव.
९)• बरवानकाला (बिहार)*
ब्रम्हचा-यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून
गांवात लग्न-सोहळाच नाही.
१०)• मॉवलिनॉन्ग (मेघालया)*
‘आशिया’खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव.
पर्यटकाना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील
महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.
११)• रोंगडोई (आसाम)*
बेडूकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो,
अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव.
असं लग्न हा ‘ग्रामसण’च असतो.
१२)• कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र)*
Korlai village स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही “पोर्तुगिझ:'” भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव.१९ पारदर्शक घरे असलेला जगामधला एकच गांव.
१३)मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश)*
एका गावातून ४६ पेक्षा जास्त IAS बनलेले हे गाव, ९० टक्के पेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…
१४) झुंझनु (राजस्थान)*
फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पांच पांच पिढी पासून प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती…
६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजार जास्त फौजी देशाचा विविध भागात नोकरीवर रुजू…
*15 ) आळंदी देवाची ( महाराष्ट्र )*
*आळंदी गाव*
*आळंदी या गावात आजही ( गाव वेशीत ) मास – मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत.*
*असाच वेगळेपणा जपणारी*
*आणखीही गांवे असतील,*
नकाशा वर माहिती हव्या असलेल्या जिल्यातील ठिकाणी क्लिक करून माहिती पहा. Best villages in Maharashtra