Gramin Batmya

weather today Live

History Tribal Area News

संत रामदास महाराज यांचा इतिहास | Sant Ramdas Maharaj History In Marathi

देश स्वातंत्र्याच्या या लढयात आदिवासिंचा इतिहास वाचा. Sant Ramdas Maharaj History In Marathi

संत रामदास महाराज यांचा इतिहास | Sant Ramdas Maharaj History In Marathi
संत रामदास महाराज यांचा इतिहास | Sant Ramdas Maharaj History In Marathi
सातपुड्यातील रावलापानी येथील हत्याकांड. चा इतिहास.

 

आप संत रामदास महाराज यांना इंग्रज सरकारने मध्ये प्रदेशात हदपारीची शिक्षा सुनावली होती ही शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्य लढयात भाग म्हणून रामदास महाराजांनी कायदाभंगाचा निर्णय घेतला आणि ते परत गावी निघाले होते सातपुडा पर्वतात रावलापाणी येथे मुक्कामी असताना कोणी तरी खबऱ्याने इंग्रजांना खबर दिली आणि इंग्रज सैनिकांनी सकाळच्या प्रहरी आप संत रामदास महाराज व त्यांच्यासोबतच्या भक्तांवर अंधाधुंद गोळीबार केला त्या १५ ते १६ भक्त शहीद झालेत..

रावलापाणी हत्याकांड…एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण… 

धुळे जिल्हा प्रतिनिधी : आज २ मार्च आजच्या दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणांना माहितीच नसलेली घटना म्हणजे महाराष्ट्रात घडलेली जालियनवाला बाग हत्याकांडा सारखे रावलापाणी येथील आदिवासी बांधवांचे हत्याकांड…

रावलापानी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती.

आजच्याच दिवशी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात रावलापाणी येथे इंग्रजांनी 2 मार्च 1943 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड याची पुनरावृत्ती केली होती. या घटनेत आपल्या आदिवासी बांधवातील जवळपास पंधरा ते वीस लोक शहीद आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

कविवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या एका कवितेत मराठी वीरांची ऐतिहासिक घटना सांगताना लिहून ठेवले होते की,

” दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा,

     ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा 

रावलापानी अशीच काहीशी भावना या स्वातंत्र्यवीरांच्या पवित्र स्मारकास भेट देऊन मनात येत होती. संत रामदास महाराज यांचा इतिहास | Sant Ramdas Maharaj History In Marathi रावलापाणी हे ठिकाण तळोदा शहरापासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी तळोदा- सावर- हातबारी -व -रावलापाणी असा प्रवा

आदिवासी समाजाचा इतिहास.| Sant Ramdas Maharaj History In Marathi

आदिवासी समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. आदिवासी समाजाची संस्कृती आणि सभ्यता चिरंतन आहे. त्यांची पर्यावरणाशी असलेली ओढ अनन्यसाधारण आहे.परंतु आदिवासिंचा इतिहास ला लपवीला गेलेला दिसतो. 

आदिवासी हा शब्द कसा पडला?  | Sant Ramdas Maharaj History In Marathi

आदिवासी हा शब्द ‘आदि’ आणि ‘वासी’ या दोन शब्दांपासून बनला असून त्याचा अर्थ मूळ असा होतो. भारताच्या लोकसंख्येच्या ८.६% (२०११ च्या जनगणनेनुसार १० कोटी) (संस्कृत ग्रंथांमध्ये). महात्मा गांधींनी आदिवासींना गिरिजन म्हटले (कारण बहुतेक आदिवासी लोक जंगलात आणि डोंगरावर राहणारे आहेत जे जल, जंगल, जमीन यांचे खरे रक्षक आहेत) कार आहे.

म्हणतात आणि ऐतिहासिक स्त्रोतांनुसार, आदिवासी हे भारतातील मूलनिवासी आहेत असा त्यांचा विश्वास होता. वास्तविकता अशी आहे की आदिवासी हे भारताचे मूळ रहिवासी आहेत. भारतीय राज्यघटनेत आदिवासींसाठी ‘अनुसूचित जमाती’ हा शब्द वापरण्यात आला आहे.

आदिवासी राजा यांचा ही इतिहास जाणून घ्यायचा असेल तर दिलेल्या लिंक होऊन जॉईन व्हा.. लिंक  | 

Related Informational Post : 

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !